Blog

नवीन शैक्षणिक वर्षारंभ शुभचिंतन... !!

पक्ष्यांचा किलबिलाट, तसाच काहीसा चिमुकल्यांचा किलकिलाट आता कानी येईल..! गोंगाट, गोंधळ, धावपळ, पळापळ असंच काही सर्व वातावरण बालकांपासून पालकांपर्यंत.... ! शिक्षक,मुख्या.पासून अधिका-यांपर्यंत, आज पासून सर्वत्र दृष्टीक्षेपास येईल..! नवीन शै.सत्र प्रवेशोत्सोवाचा उदंड उत्साह, बदली होऊन नवीन शाळांत हजर झालेले मित्रवर्य, गुरुवर्य. चिमुकल्यांची हजेरी.. ! ..

Visit To Fire Station - Vashi

On 18th November, 2017 visit to Fire Station was planned for Sr. Kg students. Around 130 students attended the visit. All the Pre-Primary staff along with the students reached at Vashi fire station morning.     The Fire Fighters welcomed al..

शिक्षक कार्यशाळा - १ व २ डिसेंबर २०१७सौ.ऋतुजा रविंद्र गवस

छत्रपती शिक्षण मंडळ ,कल्याण संस्थेने १ व २ डिसेंबर २०१७ रोजी नूतन कर्णिक रोड कल्याण ह्या शाळेत प्राथमिक विभाग मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.काळानुरूप आपले ज्ञान अद्यावत ठेवून ,अध्ययन अध्यापन रचनावादावर आधारित ,विद्यार्थी सुसंवाद स..

गुणवत्ता वाढ - अभिनव अविश्वसनीय प्रयोग

मुलांची उत्सुकता वाढवून अनेक नवनवीन सोप्प्या गोष्टीतुन त्यांची उपक्रमशीलता कशी वाढते. महाराष्ट्रात सज्जनगडच्या पायथ्याशी एकदम ४० शाळांत गुणवत्तेत सारख्या दर्जाने बदलणे हा काहीसा अविश्वसनीय वाटणारा प्रयोग - हेरंब कुलकर्णी एकाच अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात..

अरण्यातील प्रकाशवाटासौ.ऋतुजा रविंद्र गवस

आजही आपल्या देशातील काही नागरीक मुलभूत गरजांपासून दुरावलेले आहेत व अज्ञान, रोगराई, दारिद्रयात मरण यातना भोगत आहेत. अर्थात आपले आदिवासी बांधव, कुष्ठरोगी ! पण ह्या अंधारातही एक पणती बाबा आमटेच्या आनंदवनाच्या रूपाने प्रकाशाची वाट उजळते आहे. तेव्हा ह्या सेव..

अक्षरशाळा

"झाले संस्कार अक्षरावर आमुच्या"!! आज पुन्हां आमच्या शाळेत अक्षरशाळा भरली आमचे विद्यार्थी नक्कीच मोठे तरीही अक्षरशाळेत इयत्ता मोठा शिशुचे विद्यार्थी होऊन पुनश्च मुळाक्षरे तंत्रशुध्द पध्दतीने श्री अरविंद शेलार यांच्या अक्षरशाळेत लिहीत होती अगदी मन लावून ..

महाकवी कालिदासरेणुका जाईल

"आषाढस्य प्रथम दिन म्हणजे महाकवी कालिदास दिन!"आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे महाकवी कालिदास जयंती म्हणून साजरी केली जाते .कालिदास जयंती म्हणून ओळखली जाणारी ही तिथी कालिदासांच्या स्मरणाने आणि त्यांच्या कीर्तितेजाने अशीच ऊजळून निघते.कालिदास हे संस्कृत वाङ़मया..

उन्हाळी सुट्टीतील खाऊ... ज्ञान,मनोरंजन, कृतीशिलतेचा खाऊसौ.ऋतुजा रविंद्र गवस

माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनो! सुट्टी पडली.हुश्श! संपली परीक्षा....असेच तुम्हाला वाटत असेल. हात आकाशाला लावावेत की पंख पसरून हुंदडावे,हे करू का ते करू असे झाले असेल.हो तुमच्या मनाप्रमाणे करू. तुमच्या विहरण्याला एक अचूक दिशा देऊ या. ही सुट्टी म्हणजे नवं..

प्रगल्भता म्हणजे काय ?

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता...

रातवड हायस्कूलमध्ये सौरऊर्जा कार्यान्वित

छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेने १९९६ साली “माध्यमिक विद्यामंदिर रातवड” हि शाळा ताब्यात घेऊन चांगली शाळा चालविण्यास प्रारंभ केली. मधली काही वर्ष १० वी रिझल्ट वाढीसाठी प्रयत्न. नवीन इमारत बांधकामाचा प्रयत्न सुरु झाला आणि २००५ साली खासदार निधी,..

माणुसकीचा झरासौ.ऋतुजा रविंद्र गवस

हल्ली स्वार्थी युगात माणुसकी लोप पावत चालली आहे असे आपण बहुतांशी बोलत असतो. असे असतानाही काही अनुभव येतात की वाटते नाही, संस्काराची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. ती नष्ट होणार नाही. माणुसकीचा ओलावा अजूनही झिरपत आहे हे नक्कीच ..

छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचलित पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत हळदीकुंकू महिलासखी मेळावा

छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचलित पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत हळदीकुंकू महिलासखी मेळावा..

प्रयोगशाळेचे उद्घाटन - विवेकानंद संकुल, सानपाडासौ.ऋतुजा रविंद्र गवस

विवेकानंद संकुल सानपाडा शाळेची स्थापना ३ जुलै १९९५ साली झाली. इंग्रजी , मराठी माध्यम सकाळ , दुपार सत्रात भरते.शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे.त्यात संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी ,पालकवर्ग आणि समाजाचाही महत्वप..

नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्री नंदकुमार जोशी यांचे मनोगत

नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्री नंदकुमार जोशी यांचे मनोगत काल आपल्या Web-Site चे उदघाटन आदरणीय डॉ . प्रधानसरांनी केले, पहिला (Blog) अध्यक्षीय मनोगत लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर आली, ह्या जबाबदारीची जाणीव मला आहे आपणा सर्वांच्या सहकार्याने ही वाटचाल मी करू शकेन अशी खात्री वाटते ...

स्वच्छता अभियान आणि माझी शाळारेणुका जाईल

        'भारत  माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत .समृध्दितेने व विविधतेने नटलेल्या भारताचा मला अभिमान आहे. हि प्रतिज्ञा म्हणताना आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान असण्याबरोबरच देशासाठी आपण स्वतःला करावयाची कर्..

शिक्षणाला नवीन तंत्रज्ञानाची जोडसौ.ऋतुजा रविंद्र गवस

           शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.शिक्षण ह्या व्यापक प्रक्रियेतील विद्यार्थी ..प्रत्येक मूल हे आपल्या गतीने वयानुरूप शिकत असते.प्रत्येक मूल हे विशेष असते.Every child is special.सध्याच्या आधुनि..

"स्वच्छ भारत अभियान व माझी शाळा"सौ. प्राजक्ता दशरथ मोहपे

दुपारची १:३० ची वेळ.......गर्दीने खचाखच भरलेल्या अंबरनाथ ट्रेनमध्ये द्राविडी प्राणायाम करत एक फळविक्रेती शिरली. सगळ्यांच्या वैतागलेल्या नजरा झेलत ती पोटासाठी फळे विकत होती. एका महिलेने तिच्याकडून संत्री विकत घेतली. खाऊन झाल्यावर त्या संत्र्याच्या साली तिन..